भोपाळ | उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा आज मृत्यू झाला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली. बलात्कार करणाऱ्या आरोपींचे भाजपसोबत आहेत म्हणून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप प्रियांका गांधींनी केला आहे.
पीडित कुटुंबियांचे प्रियांका गांधींनी सांत्वन केलं आहे. संबंधित कुटुंबावर गेल्या वर्षभरापासून अत्याचार होत आहेत. आपोरींचे भाजपशी संबंध असल्याचा माझा संशय आहे. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीतीच उरली नाही, असं प्रियांका गांधींनी यावेळी बोलताना सांगितलं.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात राज्यात गुन्हेगारांसाठी जागा नाही. पण त्यांनी राज्याला असं बदलंलय की राज्यात गुन्ह्याला नाही तर महिलांनाच जागा उरली नाही, अशा आक्रमक शब्दात त्यांनी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबियांना हैदराबादप्रमाणेच न्याय द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
राजू शेट्टींना शेतीतलं काहीही कळत नाही; ‘या’ नेत्याने केली टीका https://t.co/Ndtkd5EXGn @rajushetti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 7, 2019
“शिवसेनेने मंजूरी दिलेले प्रकल्प आता शिवसेना स्वत: थांबवतेय”https://t.co/PCwgqRuvqC @RVikhePatil @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 7, 2019
गृहखातं उद्धव ठाकरेंकडेच असेल; संजय राऊतांना विश्वास https://t.co/qzu6ztnqRD @rautsanjay61 @uddhavthackeray @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 7, 2019