अहमदनगर | राज्याचे पणनमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार… जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं देणार, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेडवासियांना दिला आहे.
राम शिंदे यांचं मंत्रीपद फिक्स आहे त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडूण द्या. अशी प्रेमाची गळही मुख्यमंत्र्यांनी जामखेडच्या जनतेला घातली. महाजनादेश यात्रेनिमित्त ते बोलत होते.
भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातला पहिला मंत्रीही फिक्स केला आहे.
दरम्यान, आज जामखेडमधलं राजकारण चांगलंच तापलंय. महाजनादेश यात्रेनंतर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जामखेडमध्ये पोहोचली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट-
Day 10:Live from Jamkhed , Ahmednagar #MahaJanadeshYatra #महाजनादेशयात्रा https://t.co/jcjMw0LSvP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 26, 2019
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांना दणका; कोर्टाच्या आदेशानंतर इतर दिग्गज नेत्यांवरही गुन्हे दाखल https://t.co/4Dh0FbxHNZ @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019
महादेव जानकरांची पलटी; ‘ते’ वक्तव्य मी केलंच नाही!https://t.co/2dvhZcAruW @MahadevJJankar @duttsanjay
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019
फडणवीसजी, तुमच्या पापाचा घडा भरलाय; आता शिवस्वराज्य येणार- रूपाली चाकणकर https://t.co/z5xQFsaaCv @ChakankarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 26, 2019