ठाणे | ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर सभा चांगलीच गाजली. या सभेत राज ठाकरेंनी यांनी पुन्हा एकदा विरोधकांना जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली.
अजित पवार, मी कधी कोणती गोष्ट विसरत नाही. पहाटेच्या शपतविधीनंतर शरद पवारांनी आवाज काढतील. त्यानंतर त्यांना ऐकायला येत नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी जुने तीन व्हिडीओ दाखवले.
या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी मशिद्यावरील भोंग्यांवर भाष्य केलेलं दिसत आहे. अजित पवारांना ऐकू नाय आलं. कोरोनात काळात कान साफ झाला असणार, अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केली आहे.
प्रार्थना तुमची असेल तर आम्हाला का ऐकवता. तुम्हाला सांगून समजत नसेल तर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणे लावणार, असं राज ठाकरे म्हणालेत. हा धार्मिक विषय नाही तर सामाजिक विषय आहे, असंही राज म्हणाले आहेत.
दरम्यान, या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. राज्य सरकारने काय करायचं ते करा, असं म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकार ओपन चॅलेंज दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…
अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!
“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं