नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जेटलींनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यावर भाजप खासदार गिरीश बापट यांनी शोक व्यक्त केला आहे.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले होते. जेटलींनी राजकारणासह साहित्य, अर्थकारण, वकीली अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा उत्तमप्रकारे ठसा उमटवला आहे, असं गिरीश बापट म्हणाले आहेत.
मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास व त्यांना शांती देवो, अशा शब्दात गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधानांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी जेटलींना आदरांजली वाहिली आहे.
अरुणजी जेटली यांचे आज निधन झाले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.राजकारणासह साहित्य,अर्थकारण,वकीली अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.मितभाषी आणि कार्यतत्पर अशी त्यांची ख्याती होती. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. #RIPARUNJAITLY pic.twitter.com/M0MwIlHNzS
— Girish Bapat (@MinGirishBapat) August 24, 2019
महत्वाच्या बातम्या-
जेटलींचं देशासाठीचं योगदान कायम स्मरणात राहिल-सोनिया गांधी- https://t.co/ohKDPkEClm #ArunJaitley
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
जेटलींच्या जाण्याने भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित https://t.co/XeEBuqO0FE #ArunJaitely
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
काश्मीर दौऱ्यावर निघालेल्या राहुल गांधींना विमानतळावरुन परत पाठवलं! – https://t.co/uW6N9FoWzP @RahulGandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019